सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरू, मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास मार्ग असेल तर मी तो शोधेन. कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
परस्त्रीबाबत आदर दाखवा.
एखादे झाड एवढे दयाळू आणि सहनशील असतं की दगड मारणा-या लाही गोड फळं देते.
सगळ्यांच्या हाती तलवार असली तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरश्री आहे, खरी विरता विजयात आहे.
आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारू शकतो.
शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरूही नका.